Unburden your mind समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहून आपल्या मनाला तू काय काय करावेस व काय काय करू नयेस याची यादीच दिली आहे. मनाचे श्लोक म्हणजे आपल्या मनाशी हितगुज करत आपल्या शरीराची व मनाची सांगड घालून दैनंदिन जीवन सुयोग्य, सुनिश्चित, सुरक्षित, सकारात्मक, आनंदी व मनाला नियंत्रित करण्यासाठीचा जणू कान मंत्रच. रामदास स्वामींनी मनाचे श्लोकांच्या माध्यमातून…
Month: September 2020
आंघोळीची योग्य पद्धत
Ideal method of bathing शरीर बाहेरून स्वछ करण्याची सोपी व महत्वाची क्रिया म्हणजे आंघोळ करणे. आंघोळ करण्यासाठी साधे गार पाणी किंवा तापवलेले गरम पाणी गरजे नुसार वापरले जाते. स्थळ काळा नुसार आंघोळ करण्याच्या जागा व पद्धती वेगवेगळ्या असतात. फार पूर्वीपासून आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब, चूल, शेगडी असे पर्याय होते. तर नंतरच्या काळात स्टोव्ह, गॅस स्टोव्ह …